.... तर भारत शांत बसणार नाही

वॉशिंग्टन- भारतीय सैनिक आणि नागरिकांवर आणखी हल्ले झाले तर भारत शांत बसणार नाही, असा इशारा अमेरिकेतील एका सिनेटरने पाकिस्तानला दिला आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाचे गटनेते जो क्राऊली यांनी यासंदर्भात भाष्य केले. गेल्या काही महिन्यापासून पाक पुरस्कृत दहशतवाद्यांच्या सुरू असलेल्या कारवायांमुळे सध्या भारत-पाकिस्तान सीमेवरील वातावरण प्रचंड तणावपूर्ण आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानवर दबाव आणला पाहिजे, अशी मागणी क्राऊली यांनी केली.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Post a Comment

0 Comments