एफआरपीसाठी राजू शेट्टींच्या नेतृत्त्वात स्वाभिमानीचं आंदोलन

पुणे: शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणं साखर कारखानदारांनी पैसे द्यावे, या मागणीसाठी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं धरणं आंदोलन सुरु झालं आहे. पुण्याच्या साखर संकुलासमोर खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं हे आंदोलन सुरु आहे.

  30 जूनपर्यंत सरकारने शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणं पैसे द्यावे, अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे.  साखर कारखानदारांना केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजचे पैसे मिळाले नसतील, तर बाजारपेठेतून पैसे उभारुन शेतकऱ्यांना त्यांचा हक्क द्यावा, असंही शेट्टी यांनी म्हटलं आहे.

***********************

जगाच्या कानाकोपर्‍यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपचे 2.0 हे न्यु  लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा...
अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...!
हे अ‍ॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!

Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/apps/details?id=pandharpurlive.com



Post a Comment

0 Comments