दिनांक : 17 जानेवारी, 2015
000
...............
http://market.android.com/
पंढरपूर लाईव्ह
मुंबई, दि. 17: विदर्भातील शेतकर्यांच्या आत्महत्यांनी ग्रस्त असलेल्या सहा
जिल्ह्यांमध्ये समन्वयित कृषिविकास प्रकल्प (सीएआयएम) राबविण्यात येत असून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी 12 कोटी 32 लाख रक्कमेच्या निधीस शासनाने मंजूरी दिली.
2014-15 करिता 23 कोटी 61 लाख रुपये या प्रकल्पाकरिता अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. यापैकी 11 कोटी 29 लाख रुपये वितरीत करण्यात आले असून शिल्लक असलेले 12 कोटी 32 लाख रुपये प्रकल्पांतर्गत कामाकरिता देण्यास शासनाने मंजूरी दिली आहे.
000






0 Comments