Pandharpur Live Web-
यादरम्यान हुतात्म्यांच्या कुटुंबातील सदस्य अद्यापपर्यंत दुर्लक्षित असल्याची खंत ना.डॉ.गोऱ्हे यांच्याकडे व्यक्त केली. याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे प्रलंबित प्रश्नाबाबत त्यांच्या उपसभापती दालनात बैठक घेऊन प्रश्न सोडवली जाईल असे आश्वासन दिले. तसेच बऱ्याच वर्षांपासून हुतात्मा स्मारकाच्या स्तंभाचे पोस्ट तिकीट काढण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे तो मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करून लवकरच तिकीट काढण्यात येईल अशी ग्वाही डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर जे अनिर्णित प्रश्न असतील त्याचा पाठपुरावा देखील करण्यात येईल असेही त्यानी यावेळी सांगितले. मुंबई महापालिकेच्या वतीने हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून अहोरात्र सुरू ठेवण्यात येणाऱ्या ज्योती बद्दल व मुंबई महानगरपालिका यांनी केलेल्या एकूण व्यवस्थेबद्दल डॉ.गोऱ्हे यांनी आभार मानले.
यावेळी हरिश्चंद्र सावंत, भाऊ सावंत, समीर राणे, एस.के.शेख, रविंद्र कामतेकर, माजी नगरसेवक गणेश सानप, उपसभापती कार्यालयाचे सचिव रविंद्र खेबुडकर, विपुल शिंदे, सचिन चिखलकर यांच्यासह कार्यकर्ते व हुतात्माच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात शहीद झालेल्या १०७ हुतात्म्यांना महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी फोर्टमधील हुतात्मा स्मारक जाऊन, पुष्कचक्र अर्पण करुन त्या शहिदांना अभिवादन केले. बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र होणे हीच १०७ हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली असेल अशी इच्छा यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
यादरम्यान हुतात्म्यांच्या कुटुंबातील सदस्य अद्यापपर्यंत दुर्लक्षित असल्याची खंत ना.डॉ.गोऱ्हे यांच्याकडे व्यक्त केली. याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे प्रलंबित प्रश्नाबाबत त्यांच्या उपसभापती दालनात बैठक घेऊन प्रश्न सोडवली जाईल असे आश्वासन दिले. तसेच बऱ्याच वर्षांपासून हुतात्मा स्मारकाच्या स्तंभाचे पोस्ट तिकीट काढण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे तो मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करून लवकरच तिकीट काढण्यात येईल अशी ग्वाही डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर जे अनिर्णित प्रश्न असतील त्याचा पाठपुरावा देखील करण्यात येईल असेही त्यानी यावेळी सांगितले. मुंबई महापालिकेच्या वतीने हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून अहोरात्र सुरू ठेवण्यात येणाऱ्या ज्योती बद्दल व मुंबई महानगरपालिका यांनी केलेल्या एकूण व्यवस्थेबद्दल डॉ.गोऱ्हे यांनी आभार मानले.
यावेळी हरिश्चंद्र सावंत, भाऊ सावंत, समीर राणे, एस.के.शेख, रविंद्र कामतेकर, माजी नगरसेवक गणेश सानप, उपसभापती कार्यालयाचे सचिव रविंद्र खेबुडकर, विपुल शिंदे, सचिन चिखलकर यांच्यासह कार्यकर्ते व हुतात्माच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977
_________________________________________________
_________________________________________________




0 Comments